महाराष्ट्र सरकार: तोट्यातील सरकारी उपक्रमांवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा पोलिसांकडे लक्ष द्या!
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल मजबूत असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्याकरता पुरेसा निधी उपलब्ध करण्यात महाराष्ट्र सरकार कसूर करत आहे.
COVER STORY
राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल मजबूत असणे अत्यावश्यक आहे, मात्र त्याकरता पुरेसा निधी उपलब्ध करण्यात महाराष्ट्र सरकार कसूर करत आहे.
राजकारण