भारताला संपन्न-समृद्ध बनवावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठीचे ‘नई दिशा’ हे व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मितीसाठी नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मूलगामी ध्येय आहे. ‘नई दिशा’ची समृद्धीची ५ तत्त्वे आणि ५ उपाय यांतून देशात प्रशासनाचे आणि राजकारणाचे नवे प्रारूप आकाराला येईल.
नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.
नई दिशा असे मानते की, गरिबी हे भारताचे प्राक्तन नाही. भारतीयांकरता चिरकाल टिकणारी अशी समृद्धी तीही दोन पिढ्यांत नाही, तर दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आणावी, असा आमचा दृष्टिकोन आहे.संपत्ती नष्ट करणाऱ्या कृती थांबवणे आणि ज्याद्वारे व्यापक संपत्ती निर्माण होईल अशा कृतींचा आरंभ करणे व भारतीयांना श्रीमंत बनवणे ही ‘नई दिशा’ची मोहीम आहे.
आमची समृद्धीविषयक मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत-
1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण
‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.
लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...
गरिबी हे आपले विधिलिखित नाही, यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भारताला समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे यावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ‘नई दिशा’त सहभागी व्हायला हवे.
जर तुम्हाला आमच्या समृद्धीविषयीच्या तत्त्वांवर विश्वास असेल आणि जर तुम्ही या बदलाचा भाग होऊ इच्छित असाल तर ‘नई दिशा’मध्ये सहभागी व्हा.
प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.
तुमची माहिती आमच्यापाशी अत्यंत सुरक्षित आहे. अत्यंत सुरक्षित वातावरणात ती ठेवली जात आहे. तुमची गोपनीय माहिती आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि या माहितीचा अजिबात गैरवापर केला जाणार नाही, याची हमी आम्ही देतो..
खनिजसंपत्ती आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत भारत श्रीमंत राष्ट्रांपैकी एक आहे.
विश्लेषकांनी देशातील एकूण खनिज संपत्तीचा अंदाज ५०११ लक्ष कोटी रुपयांहून अधिक वर्तवला आहे. आजमितीस वापर न करण्यात आलेली सार्वजनिक जमिनीचे मूल्य ‘नई दिशा’च्या अंदाजानुसार, ३०० लक्ष कोटी रुपये आहे. जरी आपण खनिजसंपत्तीच्या जुन्या मूल्याचे २० टक्के धरले, तरी ती रक्कम एक हजार लक्ष कोटी रुपये होईल, आपल्याकडे १३०० कोटी रुपये सार्वजनिक संपत्ती आहे. किमान पुढील ५० वर्षे प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी एक लाख रुपये द्यायला ही रक्कम पुरेशी आहे.
सार्वजनिक संपत्तीचे चलनीकरण आणि नंतर ती नागरिकांना सुपूर्द करणे हा कायदेशीर यंत्रणेपेक्षाही राजकीय इच्छेचा प्रश्न आहे. कायदेशीर तरतुदींपेक्षा आणि धोरणांपेक्षा, सार्वजनिक संपत्तीच्या चलनीकरणाचे प्रशासन करणे निवडून दिलेल्या सरकारला कठीण नाही.
२०१६च्या ‘हाऊसहोल्ड सर्वे ऑन इंडिया’च्या ‘सिटीझन एन्हायरॉन्मेन्ट अँड कन्झ्युमर इकोनॉमी’नुसार, ९९ टक्के भारतीय घरांचे बँक अकाऊंट आहे. ते ‘आधार’शी लिंक केल्यानंतर आपल्याला व्यक्तिगत खातेदाराची ओळख पटेल आणि सार्वजनिक संपत्ती त्याच्या सुपूर्द करणे शक्य होईल.
राजेश जैन यांनी यापूर्वी भाजपा आणि पंतप्रधानांना दिलेला पाठिंबा पाहता, काहींनी राजेश त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत का, अशी विचारणा केली.
राजेश हे भाजप सरकारच्या विरोधात नाहीत, कोणत्याही व्यक्तींच्या अथवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाहीत. राजेश यांचा कधीही नकारात्मक अजेंडा नव्हता, राजकीय अथवा इतर काही हेतू नव्हता आणि आजही नाही. राजेश हे उद्योजक आहेत, राजकारणी नव्हे.
एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात लढून वेळ वाया घालवण्यावर नई दिशाचा विश्वास नाही.
भारताला एक समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याचे सकारात्मक उद्दिष्ट हेच आमचे ध्येय आहे. हे ध्येय ज्यांचे आहे, त्या सर्वांसोबत आम्ही बिनशर्त आहोत. आम्ही व्यवस्था बदलण्यावर आणि निष्क्रिय व अप्रचलित झालेल्या राजकीय प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. सकारात्मक बदल आणून, परिवर्तन आणि शक्य असलेल्या सर्व सुधारणा करणे हे आमचे काम आहे.
As Rajesh has continually stressed, we are not against anyone, least of all against Mr. Modi. Rajesh’s agenda remains the same today as it was when he actively worked for years to do what he could to help Mr. Modi win in 2014.
मात्र, वेगळे लोक विविध हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांवर विश्वास ठेवतात. आम्हाला याची खात्री पटली आहे की, भारताच्या प्रगतीसाठी जनतेवर आणि अर्थव्यवस्थेवर सरकारचे मोठे नियंत्रण असणे उचित नाही. असे नियंत्रण राखण्याचा प्रयत्न ज्यांनी भारतातच नव्हे, तर जगभरात कुठेही केला, ते त्यात सातत्याने अपयशी ठरले आणि त्यांना त्यांची साधने बदलावी लागली.
भारताची समृद्धी हा ‘नई दिशा’चा अजेंडा आहे आणि हेच ज्यांचे उद्दिष्ट असेल त्यांचे आम्ही सहयोगी आहोत.
भारताला संपन्न-समृद्ध बनवावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठीचे ‘नई दिशा’ हे व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मितीसाठी नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मूलगामी ध्येय आहे. ‘नई दिशा’ची समृद्धीची ५ तत्त्वे आणि ५ उपाय यांतून देशात प्रशासनाचे आणि राजकारणाचे नवे प्रारूप आकाराला येईल.
नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.
नई दिशा असे मानते की, गरिबी हे भारताचे प्राक्तन नाही. भारतीयांकरता चिरकाल टिकणारी अशी समृद्धी तीही दोन पिढ्यांत नाही, तर दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आणावी, असा आमचा दृष्टिकोन आहे.संपत्ती नष्ट करणाऱ्या कृती थांबवणे आणि ज्याद्वारे व्यापक संपत्ती निर्माण होईल अशा कृतींचा आरंभ करणे व भारतीयांना श्रीमंत बनवणे ही ‘नई दिशा’ची मोहीम आहे.
आमची समृद्धीविषयक मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत-
1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण
‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.
लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...
३० कोटींहून अधिक भारतीय अत्यंत गरिबीत राहात आहेत. भारतीय कुटुंबाचे साधारण उत्पन्न हे प्रतिवर्षी केवळ १.२ लाख रुपये आहे. जर प्रत्येक भारतीय कुटुंबाकडे एक लाख रुपये सुपूर्द केले तर एकूण भारतीय कुटुंबांपैकी अर्ध्याहून अधिक कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट होईल. बहुतांश भारतीयांसाठी ही रक्कम मोठी आहे आणि त्यांचे जिणे आमूलाग्र बदलण्यासाठी हा पैसा त्यांच्या कामी येईल.
Moreover, other reforms suggested by Nayi Disha can create job opportunities and will make doing business much easier for all entrepreneurs, big and small.
खनिजसंपत्ती आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत भारत श्रीमंत राष्ट्रांपैकी एक आहे.
विश्लेषकांनी देशातील एकूण खनिज संपत्तीचा अंदाज ५०११ लक्ष कोटी रुपयांहून अधिक वर्तवला आहे. आजमितीस वापर न करण्यात आलेली सार्वजनिक जमिनीचे मूल्य ‘नई दिशा’च्या अंदाजानुसार, ३०० लक्ष कोटी रुपये आहे. जरी आपण खनिजसंपत्तीच्या जुन्या मूल्याचे २० टक्के धरले, तरी ती रक्कम एक हजार लक्ष कोटी रुपये होईल, आपल्याकडे १३०० कोटी रुपये सार्वजनिक संपत्ती आहे. किमान पुढील ५० वर्षे प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी एक लाख रुपये द्यायला ही रक्कम पुरेशी आहे.
सार्वजनिक संपत्तीचे चलनीकरण आणि नंतर ती नागरिकांना सुपूर्द करणे हा कायदेशीर यंत्रणेपेक्षाही राजकीय इच्छेचा प्रश्न आहे. कायदेशीर तरतुदींपेक्षा आणि धोरणांपेक्षा, सार्वजनिक संपत्तीच्या चलनीकरणाचे प्रशासन करणे निवडून दिलेल्या सरकारला कठीण नाही.
२०१६च्या ‘हाऊसहोल्ड सर्वे ऑन इंडिया’च्या ‘सिटीझन एन्हायरॉन्मेन्ट अँड कन्झ्युमर इकोनॉमी’नुसार, ९९ टक्के भारतीय घरांचे बँक अकाऊंट आहे. ते ‘आधार’शी लिंक केल्यानंतर आपल्याला व्यक्तिगत खातेदाराची ओळख पटेल आणि सार्वजनिक संपत्ती त्याच्या सुपूर्द करणे शक्य होईल.
प्रारंभी, कोणतेही राज्य सरकार जमिनीसारखा मौल्यवान स्रोत उद्योगांना विनामूल्य देणार नाही. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीचे मालक नागरिक आहेत आणि जर उद्योगांना ती राज्य सरकारांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातील आपला योग्य वाटा सरकार आपल्यापासून हिरावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, कायद्याच्या राज्याच्या अभावी आणि नियमांच्या ओझ्यामुळे आज भारताच्या सार्वजनिक साधनसंपत्तीची खरेदी करण्यास कुणीही तयार नाही. जर लोकांकडे पैसा येईल आणि उद्योग करणे सोपे बनेल तेव्हा व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्रोतांची मागणी वाढेल.
भारतात संपत्ती खरेदी करण्याबाबत भारतीयांसारखेच परदेशी नागरिकांना आणि कंपन्यांनाही समान वागणूक मिळेल. भारतीय लोकांना अधिकाधिक पैसा मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काही स्रोतांबाबत अपवाद केला जाईल.
आधी नमूद केल्यानुसार, प्रत्येक भारतील कुंटुंबाला वर्षाला एक लाख रुपये ५० वर्षे वितरित करता येतील, इतकी भारताची सार्वजनिक संपत्ती आहे. ही संपत्ती मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला कल्याणकारी उपक्रमांची अथवा कुठल्याही स्वरूपात पुनर्वितरण करायची गरज भासणार नाही. याचे कारण भारतीय तोपर्यंत त्यांचे भाग्य स्वत: लिहिण्याकरता भारतीय नागरिक श्रीमंत आणि समृद्ध बनत असतील.
ज्यांची देश समृद्ध करण्याची इच्छा आहे, अशा भारतीय नागरिकांना एकत्र आणण्याचे ‘नई दिशा’ हे एक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मिती या अजेंड्यावर नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘नई दिशा’ची ५ समृद्धीची तत्त्वे आणि ५ उपाय यांच्याद्वारे देशातील प्रशासन आणि राजकारणाचे एक नवे प्रारूप निर्माण होईल. नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.
गरिबी हे आपले विधिलिखित नाही, यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भारताला समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे यावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ‘नई दिशा’त सहभागी व्हायला हवे.
जर तुम्हाला आमच्या समृद्धीविषयीच्या तत्त्वांवर विश्वास असेल आणि जर तुम्ही या बदलाचा भाग होऊ इच्छित असाल तर ‘नई दिशा’मध्ये सहभागी व्हा.
तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकता:
जर तुम्हाला आमच्या ध्येयावर विश्वास असेल तर ‘नई दिशा’त सहभागी व्हा.
प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.
तुमची माहिती आमच्यापाशी अत्यंत सुरक्षित आहे. अत्यंत सुरक्षित वातावरणात ती ठेवली जात आहे. तुमची गोपनीय माहिती आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि या माहितीचा अजिबात गैरवापर केला जाणार नाही, याची हमी आम्ही देतो..
भारताला संपन्न-समृद्ध बनवावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठीचे ‘नई दिशा’ हे व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मितीसाठी नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मूलगामी ध्येय आहे. ‘नई दिशा’ची समृद्धीची ५ तत्त्वे आणि ५ उपाय यांतून देशात प्रशासनाचे आणि राजकारणाचे नवे प्रारूप आकाराला येईल.
नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.
नई दिशा असे मानते की, गरिबी हे भारताचे प्राक्तन नाही. भारतीयांकरता चिरकाल टिकणारी अशी समृद्धी तीही दोन पिढ्यांत नाही, तर दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आणावी, असा आमचा दृष्टिकोन आहे.संपत्ती नष्ट करणाऱ्या कृती थांबवणे आणि ज्याद्वारे व्यापक संपत्ती निर्माण होईल अशा कृतींचा आरंभ करणे व भारतीयांना श्रीमंत बनवणे ही ‘नई दिशा’ची मोहीम आहे.
आमची समृद्धीविषयक मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत-
1. स्वातंत्र्य (मोकळीक)
2. समानता
3. हस्तक्षेप नसणे.
4. मर्यादित सरकार
5. विकेंद्रीकरण
‘नई दिशा’चे दोन उपाय आहेत- प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये सुपूर्द करणे आणि करमर्यादा १० टक्के करणे. अशा प्रकारे प्रत्येक घरटी दीड लाख रुपयांचा वार्षिक लाभ होईल.
लोकांच्या हातात अधिक पैसा ठेवत प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी एक सुरक्षित कवच निर्माण केले जाईल. त्यामुळे गरिबी दूर होईल, नोकऱ्यांची निर्मिती वाढेल, सरकारचा वावर कमी होईल आणि संपत्ती निर्मिती करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे सबलीकरण केले जाईल. हा पैसा सरकारचा वाया जाणारा पैसा आणि अकार्यक्षमता कमी होईल, सरकारच्या अनावश्यक कंपन्या, संस्था बंद करून किंवा त्याची विक्री करून तसेच जे स्रोत अद्याप वापरले गेले नाहीत किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरले गेले आहेत, ते पूर्णपणे वापरले जातील. १० टक्के कर हे सरकारी गरजा (सरकारची हाव नव्हे) पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या महसुलाकरता पुरेसे आहेत. अधिक माहितीसाठी वाचा...
३० कोटींहून अधिक भारतीय अत्यंत गरिबीत राहात आहेत. भारतीय कुटुंबाचे साधारण उत्पन्न हे प्रतिवर्षी केवळ १.२ लाख रुपये आहे. जर प्रत्येक भारतीय कुटुंबाकडे एक लाख रुपये सुपूर्द केले तर एकूण भारतीय कुटुंबांपैकी अर्ध्याहून अधिक कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट होईल. बहुतांश भारतीयांसाठी ही रक्कम मोठी आहे आणि त्यांचे जिणे आमूलाग्र बदलण्यासाठी हा पैसा त्यांच्या कामी येईल.
Moreover, other reforms suggested by Nayi Disha can create job opportunities and will make doing business much easier for all entrepreneurs, big and small.
खनिजसंपत्ती आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत भारत श्रीमंत राष्ट्रांपैकी एक आहे.
विश्लेषकांनी देशातील एकूण खनिज संपत्तीचा अंदाज ५०११ लक्ष कोटी रुपयांहून अधिक वर्तवला आहे. आजमितीस वापर न करण्यात आलेली सार्वजनिक जमिनीचे मूल्य ‘नई दिशा’च्या अंदाजानुसार, ३०० लक्ष कोटी रुपये आहे. जरी आपण खनिजसंपत्तीच्या जुन्या मूल्याचे २० टक्के धरले, तरी ती रक्कम एक हजार लक्ष कोटी रुपये होईल, आपल्याकडे १३०० कोटी रुपये सार्वजनिक संपत्ती आहे. किमान पुढील ५० वर्षे प्रत्येक भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी एक लाख रुपये द्यायला ही रक्कम पुरेशी आहे.
सार्वजनिक संपत्तीचे चलनीकरण आणि नंतर ती नागरिकांना सुपूर्द करणे हा कायदेशीर यंत्रणेपेक्षाही राजकीय इच्छेचा प्रश्न आहे. कायदेशीर तरतुदींपेक्षा आणि धोरणांपेक्षा, सार्वजनिक संपत्तीच्या चलनीकरणाचे प्रशासन करणे निवडून दिलेल्या सरकारला कठीण नाही.
२०१६च्या ‘हाऊसहोल्ड सर्वे ऑन इंडिया’च्या ‘सिटीझन एन्हायरॉन्मेन्ट अँड कन्झ्युमर इकोनॉमी’नुसार, ९९ टक्के भारतीय घरांचे बँक अकाऊंट आहे. ते ‘आधार’शी लिंक केल्यानंतर आपल्याला व्यक्तिगत खातेदाराची ओळख पटेल आणि सार्वजनिक संपत्ती त्याच्या सुपूर्द करणे शक्य होईल.
प्रारंभी, कोणतेही राज्य सरकार जमिनीसारखा मौल्यवान स्रोत उद्योगांना विनामूल्य देणार नाही. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीचे मालक नागरिक आहेत आणि जर उद्योगांना ती राज्य सरकारांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातील आपला योग्य वाटा सरकार आपल्यापासून हिरावत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, कायद्याच्या राज्याच्या अभावी आणि नियमांच्या ओझ्यामुळे आज भारताच्या सार्वजनिक साधनसंपत्तीची खरेदी करण्यास कुणीही तयार नाही. जर लोकांकडे पैसा येईल आणि उद्योग करणे सोपे बनेल तेव्हा व्यक्ती आणि कंपन्यांकडून स्रोतांची मागणी वाढेल.
भारतात संपत्ती खरेदी करण्याबाबत भारतीयांसारखेच परदेशी नागरिकांना आणि कंपन्यांनाही समान वागणूक मिळेल. भारतीय लोकांना अधिकाधिक पैसा मिळावे, हे आमचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर काही स्रोतांबाबत अपवाद केला जाईल.
आधी नमूद केल्यानुसार, प्रत्येक भारतील कुंटुंबाला वर्षाला एक लाख रुपये ५० वर्षे वितरित करता येतील, इतकी भारताची सार्वजनिक संपत्ती आहे. ही संपत्ती मिळाल्यानंतर काही वर्षांत आपल्याला कल्याणकारी उपक्रमांची अथवा कुठल्याही स्वरूपात पुनर्वितरण करायची गरज भासणार नाही. याचे कारण भारतीय तोपर्यंत त्यांचे भाग्य स्वत: लिहिण्याकरता भारतीय नागरिक श्रीमंत आणि समृद्ध बनत असतील.
राजेश जैन यांनी नई दिशाचा प्रारंभिक निधी दिला आहे. अधिक निधीसाठी, लवकरच जे योगदान देऊ इच्छितात ते सर्व देऊ शकतील त्या सर्वांसाठी आम्ही लवकरच हे पारदर्शक पद्धतीने सुरु केले जाईल.
ज्यांची देश समृद्ध करण्याची इच्छा आहे, अशा भारतीय नागरिकांना एकत्र आणण्याचे ‘नई दिशा’ हे एक व्यासपीठ आहे. स्वातंत्र्य, समानता आणि संपत्ती निर्मिती या अजेंड्यावर नागरिकांना एकत्र आणणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘नई दिशा’ची ५ समृद्धीची तत्त्वे आणि ५ उपाय यांच्याद्वारे देशातील प्रशासन आणि राजकारणाचे एक नवे प्रारूप निर्माण होईल. नई दिशा हे राजेश जैन यांच्या पुढाकाराने सुरू झालेले व्यासपीठ आहे. राजेश जैन हे तंत्रज्ञानविषयक उद्योजक असून आशियातील डॉटकॉम क्रांतीमधील अग्रणींपैकी एक आहेत. कोणत्याही क्षेत्रातील आणि कोणत्याही वयोगटातील नागरिक – विद्यार्थी, व्यापारी, वकील, अर्थतज्ज्ञ, शेतकरी आणि युवा व्यावसायिक आदी ‘नई दिशा’चे सदस्य असतील.
गरिबी हे आपले विधिलिखित नाही, यावर जर तुमचा विश्वास असेल आणि भारताला समृद्ध आणि आधुनिक राष्ट्र बनवणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे यावर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ‘नई दिशा’त सहभागी व्हायला हवे.
जर तुम्हाला आमच्या समृद्धीविषयीच्या तत्त्वांवर विश्वास असेल आणि जर तुम्ही या बदलाचा भाग होऊ इच्छित असाल तर ‘नई दिशा’मध्ये सहभागी व्हा.
तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला आनंद झाला. तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकता:
जर तुम्हाला आमच्या ध्येयावर विश्वास असेल तर ‘नई दिशा’त सहभागी व्हा.
प्रत्येक मतदारसंघातील सदस्यांना ओळखण्याकरता आणि ‘नई दिशा’चा पाठिंबा मोजण्याकरता मतदार ओळखपत्र आम्हाला उपयोगी पडतील. वेळ आल्यानंतर ‘नई दिशा’च्या वेबसाइटवर सदस्यत्वाबाबतची माहिती प्रकाशित केली जाईल.
तुमची माहिती आमच्यापाशी अत्यंत सुरक्षित आहे. अत्यंत सुरक्षित वातावरणात ती ठेवली जात आहे. तुमची गोपनीय माहिती आमच्या दृष्टीने मौल्यवान आहे आणि या माहितीचा अजिबात गैरवापर केला जाणार नाही, याची हमी आम्ही देतो..